शुक्रवार, जानेवारी 24, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्र१५ दिवसांत १५ लाख भाविकांना महाप्रसाद-श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

१५ दिवसांत १५ लाख भाविकांना महाप्रसाद-श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

दत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळांनी भाविकांसाठी अविरतपणे महाप्रसादाची सेवा बजावली आहे.

गेल्या १५ दिवसांत सुमारे १५ लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यात आल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments